Tuesday, June 19, 2012

रब्बी हंगामातील गहू-हरभरा पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

रब्बी हंगामातील गहू-हरभरा या पिकांना पिकांचे वाढीचे अवस्थेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. गव्हाच्या वाढीच्या अवस्था पेरणीनंतर प्रत्येक 21 दिवसांनी बदलतात. मुकुटमुळे फुटणे, फुटवा, कांड्या फुटणे, फुलोरा, वाढीची अवस्था आणि दाणे भरणे या पाच अवस्था महत्त्वाच्या आहेत. तर हरभऱ्याच्या बाबतीत फुलोरा आणि दाणे भरणे या अवस्था महत्त्वाच्या आहेत. वाढीच्या अवस्थेनुसार पाणी दिल्यास उत्पादन आणि उत्पादकता अधिक येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm